जिला

नांदेड : महाराष्ट्र तेलंगाणा सीमाराज्य रस्त्यावर भीषण अपघात; एक ठार तीन जखमी

धर्माबाद / नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्र तेलंगाना सीमराज्य रस्त्यावर भरधावणाऱ्या कारवरून चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाल्याने महिला ठार झाली तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले.  मुंबई पोलिसांमध्ये मुंब्रा येथे पीएसआय असलेले सुरेश व परभणी येथे असलेल्या त्याच्या पत्नी ए.पी. साय कल्पना जाधव यांच्या पाव सुरेशच्या सासुबाई निर्मलाबाई राठोड है बासर तीर्थक्षेत्रावर दर्शनासाठी जात होते हा रस्ता केटी कन्स्ट्रक्शनने आयात केला असून गुळगुळीत रस्त्यावर वाहने भरधाव वेगाने जात आहेत

तेलंगाणा राज्यसीमेच्या अलीकडे असलेल्या पायाच्या पलीकडे उठ रस्ता आहे. त्या रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार घांट मध्ये दोन तीन पलटी खातातील खड्ड्यात जाऊन पडली. त्यामध्ये निर्मलाबाई राठोड या जागीच ठार झाल्या असून सुरेश कल्पना शाम पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एक असल्याने धर्माबाद येथील ग्रामीण रुगणालयात प्रथमोपचार करून त्यांना नांदेड रिफेर करण्यात आले आहे. धर्माबाद पोलीस जाय मोक्यावर जाऊन सदरील घटनेचा पंचनामा केला तरी त्याच्या पत्ता लागत नसल्यामुळे धर्माबाद पोलीस ठाण्यात वार्त लिही पर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button